गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

आशेचा सुर्या मावळतो,
तेव्हा इच्छाशक्तीच्या समईकडून प्रकाश मिळतो…!

समईतील तेल संपत येते,
तेव्हा पुन्हा सूर्योदयची वेळ झालेली असते…!!!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: